शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मुरली प्रतिभावान, आश्विन हुश्शार : समरवीरा

By admin | Updated: February 13, 2017 00:07 IST

मुथय्या मुरलीधरन व रविचंद्रन आश्विन यांची तुलना करण्याचे टाळताना बांगलादेशचे फलंदाजी प्रशिक्षक तिलन समरवीरा यांनी श्रीलंकेचा

हैदराबाद : मुथय्या मुरलीधरन व रविचंद्रन आश्विन यांची तुलना करण्याचे टाळताना बांगलादेशचे फलंदाजी प्रशिक्षक तिलन समरवीरा यांनी श्रीलंकेचा दिग्गज प्रतिभावान आणि भारतीय गोलंदाज स्मार्ट क्रिकेटपटू आहे, असे मत व्यक्त केले. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेतले तर आश्विनने सर्वांत कमी लढतींमध्ये २५० बळींचा पल्ला गाठला. समरवीरा म्हणाले, ‘‘ते दोन्ही भिन्न गोलंदाज आहेत. मुरली प्रतिभावान क्रिकेटपटू होता, तर आश्विन अतिशय हुशार खेळाडू आहे. आश्विनने आपले कौशल्य विकसित केले आहे. त्याच्याकडे विविधता असून तो आपली दिशा व टप्पा बदलू शकतो. या दोघांची तुलना मात्र करता येणार नाही.’’श्रीलंकेचा मधल्या फळीतील माजी फलंदाज असलेले समरवीरा म्हणाले, ‘‘वारसा हक्कावर माझा विश्वास आहे. सुनील गावस्कर यांनी नोंदवलेल्या विक्रमांचा सचिनने पाठलाग केला. आता सचिनने नोंदवलेल्या विक्रमांचा विराट पाठलाग करीत आहे. आश्विनसाठी अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी मानदंड स्थापन केलेले आहेत. आता तो त्यांचा पाठलाग करीत आहे.