शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

‘प्ले आॅफ’साठी मुंबई इंडियन्सची धडपड

By admin | Updated: May 8, 2015 01:31 IST

आयपीएल अखेरच्या टप्प्यात असताना सर्वच संघांना प्ले आॅफ गाठण्याची हुरहूर लागली आहे. माघारलेले संघ आता ओळीने विजय नोंदवीत आगेकूच

चेन्नई : आयपीएल अखेरच्या टप्प्यात असताना सर्वच संघांना प्ले आॅफ गाठण्याची हुरहूर लागली आहे. माघारलेले संघ आता ओळीने विजय नोंदवीत आगेकूच करीत आहेत. सुरुवातीचे सामने गमाविणाऱ्या मुंबई इंडियन्सला शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध केवळ जिंकावेच लागणार नसून विजयासह धावसरासरीदेखील सुधारण्याचे आव्हान असेल. खराब सुरुवात केल्याने सलग पाच सामने गमाविणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्समध्ये अचानक उत्साहाचा संचार झाला. पुढचे पाच सामने जिंकून हा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला. माजी विजेत्या मुंबईने मागचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पाच गड्यांनी जिंकला होता. पुढचे सर्व सामने जिंकून प्ले आॅफचा मार्ग मोकळा करण्याची या संघाची धडपड आहे.दोन वेळचा चॅम्पियन आणि दहापैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नईशी त्यांची आठ आहे. मुंबईसाठी चेन्नईला त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्याचे लक्ष्य तितकेसे सोपे नाही. पण मुंबईसाठी रोहित शर्मा, किरोन पोलार्ड, अंबाती रायडू, लसिथ मलिंगा आणि हरभजन सिंग यांनी सातत्याने योगदान दिले ही दिलासादायक बाब आहे. (वृत्तसंस्था)