शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

कोहली, रहाणेवर अधिक लक्ष!

By admin | Updated: March 16, 2017 01:18 IST

खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल

- हर्षा भोगले लिहितो..खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल, हे जाणून घेण्याची कला फार थोड्या लोकांना अवगत झाली आहे.आॅस्ट्रेलियन संघ खेळपट्टीबाबत दिवसागणिक डावपेच ठरवित जाईल, असे दिसते. असे झाले तरी भारताने काळजी करण्याचे कारण नाही. कारण जेव्हा तुम्ही नकारात्मकता वापरता तेव्हा लहान लहान तथ्याच्या मागे जात असता. एखादा संघ वाईटाच्या मागे लागला असेल तर त्याची परिणती देखील तितकीच वाईट होते, हे सत्य आहे.मालिकेत १-१ अशी बरोबरी असली तरी बंगळुरूच्या विजयासोबत भारत आॅस्ट्रेलियावर वरचढ ठरला. बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरण्यासाठी आॅस्ट्रेलियाला एक विजय हवा असेल तर भारताला दोन विजयांची गरज आहे. भारतीय संघ तरीही निर्धास्त आहे. तिसऱ्या कसोटीत दोन किंवा त्याहून अधिक फिरकी गोलंदाज खेळवायचे की नाही हा एकच प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. रांचीची खेळपट्टी भरपूर वळण घेऊ शकते, असा भारताला विश्वास असेल तर संघात सहाव्या स्थानावर खेळणारा अतिरिक्त फलंदाज संघात घेणे चांगली कल्पना असेल. दुसरीकडे फार काळ क्षेत्ररक्षण करावे लागू शकते, असे वाटत असेल तर अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविणे सोयीचे होणार आहे. दहा खेळाडू निवडणे सोपे होते तेव्हा संघात चांगली भावना आहे, याची खात्री पटते.भारताने मालिकेला सुरुवात करण्याआधी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चांगले कसोटी फलंदाज म्हणून गाजत होते. कोहली चारही डावांत अद्यापही स्थिरावला नाही. पण रहाणेने मात्र बंगळुरूत विजयी भागीदारी करीत फॉर्म गवसल्याची झलक दिली आहे. तरीही या दोन फलंदाजांच्या खेळावर माझी नजर असेल. आश्विनने बंगळुरूत सहा गडी बाद करीत स्वत:मध्ये उत्साह भरला. नंबर वन गोलंदाज फॉर्ममध्ये असेल तर प्रतिस्पर्धी संघाला चित करण्यात मजा येते. मागच्या सामन्यात अन्य गोलंदाजही ‘क्लिक’ झाल, ही कर्णधारासाठी जमेची बाजू ठरावी. जेव्हा गोलंदाज चांगला मारा करतो, तेव्हा चेंडू वारंवार मिळावा, असा त्याचा प्रयत्न असतो. पण भारताच्या चारही गोलंदाजांना संधी मिळेल, याबद्दल मी साशंक आहे. भारत तिसऱ्या कसोटीत फेव्हरिट मानला जात आहे; पण आॅस्ट्रेलियाने सुरुवातीला खेळावर नियंत्रण मिळविल्यास त्यांना देखील विजयाची संधी राहील.