शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

खेळात हस्तक्षेप करण्याचे मनोजचे पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: August 29, 2016 01:47 IST

भारतीय बॉक्सिंगमध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानामुळे मुष्टियोद्धा मनोज कुमार खिन्न झाला असून, याच कारणामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली.

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंगमध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानामुळे मुष्टियोद्धा मनोज कुमार खिन्न झाला असून, याच कारणामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली. भारतीय बॉक्सिंग सध्या वाईट परिस्थितीत असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.तो म्हणाला, ‘भारत जर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) निलंबित नसता, तर मी पदक जिंकले असते. प्री क्वॉर्टरफायनलमधील पहिल्या लढतीत निकाल माझ्या बाजूने लागला असता, तर चित्र वेगळे असते.’ हा लाईट वेल्टरवेट मुष्टियोद्धा रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या उज्बेकिस्तानच्या फजलीद्दीन गॅबनाजारोव्हकडून पराभूत झाला. चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानपणामुळे भारताची रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची शक्यताच पूर्णपणे मावळली होती. भारताच्या मुष्टियोद्ध्यांनी याआधीच्या दोन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते; परंतु असे ८ वर्षांत कधी घडले नव्हते.हरियाणाचा २९ वर्षीय मुष्टियोद्धा रिओसाठी पात्र ठरल्यानंतर त्याला जूनमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियममध्ये समाविष्ट करून घेण्यात आले होते. तो म्हणाला, ‘इतरांना जे सहकार्य मिळाले, ते मला मिळाले नाही. मलादेखील पात्र ठरण्यासाठी इतरांसारखी तितकीच मेहनत घ्यावी लागली. कोणीदेखील मला पाठिंबा दिला नाही. मला कधीही पदकांचा दावेदार मानले गेले नाही, तसेच त्यासाठी आर्थिक मदतही दिली नाही.’