शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रकुलनंतर संघाचा आत्मविश्वास उंचावला- मधुरिका पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:31 IST

मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये मधुरिकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

मुंबई : ‘सिंगापूरसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळविलेल्या शानदार विजयामुळे महिला टेबल टेनिस खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला,’ असे मत नुकत्याच गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळविणारी शटलर मधुरिका पाटकर हिने व्यक्त केले.मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये मधुरिकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या शानदार विजयासह आगामी १८ आॅगस्टपासून इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल, असा विश्वासही मधुरिकाने या वेळी व्यक्त केला. मधुरिकाने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, चिनी तैपई, सिंगापूर, हाँगकाँग आणि उत्तर कोरिया यांसारखे बलाढ्य संघ सहभागी होतील. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंगापूरला नमविल्यानंतर आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आशियाई स्पर्धेतही आम्ही हेच सातत्य कायम राखण्याचा प्रयत्न करू.’त्याचप्रमाणे, ‘जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि बाराव्या स्थानी असलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मजबूत संघाविरुद्ध आम्ही विजय मिळविला. यामुळे आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध बाजी मारू शकतो, असा विश्वास मिळाला,’ असेही मधुरिकाने या वेळी म्हटले.सिंगापूर एक मजबूत संघ असून, अशा संघाविरुद्ध खेळणे खूप कठीण होते. त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागला.- मधुरिका पाटकर

 

टॅग्स :Sportsक्रीडाCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८