शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

‘... तर युवा नेमबाजांचे नुकसान!’ - जितू राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:02 IST

बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.सेनादलाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना जितूने राष्ट्रकुल स्पर्धेत युवा खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीचा गौरव केला. या युवा खेळाडूंना फटका बसू नये यासाठी २०२२ च्या राष्ट्रकुलमध्ये नेमबाजी कायम ठेवावी, असे आवाहन केले. तो पुढे म्हणाला, ‘आम्ही केवळ नेम साधू शकतो आणि खेळ कायम ठेवण्याची विनंती करू शकतो. खेळ कायम ठेवणे सरकार आणि आयोजकांच्या हातात आहे. खेळ कायम राहील, अशी मला आशा आहे.’गोल्ड कोस्ट येथे चमकदार कामगिरी करणाºया सेनादलाच्या सर्व खेळाडूंचे आज सेनेतर्फे जंगी स्वागत झाले. २०२२ च्या राष्टÑकुलमध्ये नेमबाजीचा समावेश न झाल्यास भारताने राष्टÑकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन एनआरएआयने केले आहे. याविषयी विचारले असता जितू राय म्हणाला की, ‘एनआरएआयने असे आवाहन केले असेल तर ते खेळाडूंच्या हिताचेच आहे. भारत या खेळात दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. नेमबाज देशासाठी पदके आणत असताना अचानक खेळ वगळण्याच्या हालचाली होत असतील, तर या कृतीला विरोध व्हायला हवा. बहिष्कारासारखा कडवा विरोध झाल्यास काही फरक पडेल. मी एनआरएआयच्या भूमिकेस पाठिंबा देतो.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा