शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:16 IST

आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

चेन्नई : आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.आनंद विश्व ब्लिट्समध्ये मॅग्नस कार्लसन व सरगेई कारजाकीननंतर तिस-या स्थानी राहिला. त्याने सांगितले की, ‘रॅपिड व ब्लिट्समध्ये पोडियम स्थान मिळवणे शानदार असते. कारण दोन्ही वेगवेगळे प्रारूप आहेत. या स्पर्धेत फक्त एकच गेम गमावला.’ तो म्हणाला, ‘१५ मिनिट व १० सेकंदांची ही स्पर्धा असते. तो खूप संथ गेम आहे. दुसरी तीन मिनिट आणि दोन सेकंदांची असते. हा गेम पाच ते सहा मिनिटांचा असतो. याची लय खूपच वेगळी असते.’आनंदसाठी हे वर्ष खूपच कठीण राहिले. ज्यात जॉर्जियात झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीत तो बाहेर पडला आणि लंडन बुद्धिबळ क्लासिकमध्ये तो अंतिम स्थानावर होता. मात्र या वर्षाच्या शेवटी त्याचे अपयश यशात बदलले.आनंदने सांगितले की, ‘दोन्हींमध्ये मी अखेरच्या दिवशी अग्रस्थानावर पोहचलो. रॅपिड स्पर्धेत १४ व्या फेरीतील विजय महत्त्वाचा ठरला. त्यात अलेक्सांद्र ग्रिसचुकला पराभूत केले.’ (वृत्तसंस्था)पोडियमचे लक्ष्य कठिणआनंद म्हणाला की,‘ खूप कमी लोक आहेत त्यांना दोन्ही प्रारूपात पोडियम स्थान मिळवता आले. विश्व विजेत्या मॅग्नस कार्लसनने निश्चितपणे असे केले आहे. मात्र इतरांना हे जमले नाही. त्यावरून हे किती कठीण आहे, त्याचा अंदाज येतो.

टॅग्स :Chessबुद्धीबळSportsक्रीडा