शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:16 IST

आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

चेन्नई : आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.आनंद विश्व ब्लिट्समध्ये मॅग्नस कार्लसन व सरगेई कारजाकीननंतर तिस-या स्थानी राहिला. त्याने सांगितले की, ‘रॅपिड व ब्लिट्समध्ये पोडियम स्थान मिळवणे शानदार असते. कारण दोन्ही वेगवेगळे प्रारूप आहेत. या स्पर्धेत फक्त एकच गेम गमावला.’ तो म्हणाला, ‘१५ मिनिट व १० सेकंदांची ही स्पर्धा असते. तो खूप संथ गेम आहे. दुसरी तीन मिनिट आणि दोन सेकंदांची असते. हा गेम पाच ते सहा मिनिटांचा असतो. याची लय खूपच वेगळी असते.’आनंदसाठी हे वर्ष खूपच कठीण राहिले. ज्यात जॉर्जियात झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीत तो बाहेर पडला आणि लंडन बुद्धिबळ क्लासिकमध्ये तो अंतिम स्थानावर होता. मात्र या वर्षाच्या शेवटी त्याचे अपयश यशात बदलले.आनंदने सांगितले की, ‘दोन्हींमध्ये मी अखेरच्या दिवशी अग्रस्थानावर पोहचलो. रॅपिड स्पर्धेत १४ व्या फेरीतील विजय महत्त्वाचा ठरला. त्यात अलेक्सांद्र ग्रिसचुकला पराभूत केले.’ (वृत्तसंस्था)पोडियमचे लक्ष्य कठिणआनंद म्हणाला की,‘ खूप कमी लोक आहेत त्यांना दोन्ही प्रारूपात पोडियम स्थान मिळवता आले. विश्व विजेत्या मॅग्नस कार्लसनने निश्चितपणे असे केले आहे. मात्र इतरांना हे जमले नाही. त्यावरून हे किती कठीण आहे, त्याचा अंदाज येतो.

टॅग्स :Chessबुद्धीबळSportsक्रीडा