शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोहलीने अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज : प्रसन्ना

By admin | Updated: March 31, 2015 00:01 IST

विष्यात क्रिकेटच्या सर्वच स्वरूपामध्ये (कसोटी, वन-डे आणि टी-२०) विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता असून

नवी दिल्ली : भविष्यात क्रिकेटच्या सर्वच स्वरूपामध्ये (कसोटी, वन-डे आणि टी-२०) विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता असून, या फलंदाजाने संघाची अधिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले. प्रसन्ना म्हणाले, ‘‘पुढील विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने संघाची अधिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असून, खेळाडूंना एकसंध राखण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.’’विश्वकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोहलीच्या कामगिरीनंतर प्रसन्ना यांनी हे वक्तव्य केले.प्रसन्ना म्हणाले, ‘‘आक्रमकता असणे आवश्यक आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर देऊ शकत नाही. कोहली चांगला खेळाडू आहे, पण त्याने कधी कधी प्रतिस्पर्ध्यांचाही आदर करायला हवा. तुम्ही प्रत्येक वेळी गोलंदाजांना लक्ष्य करू शकत नाही.’’ कोहलीला विश्वकप स्पर्धेत विशेष छाप सोडता आली नाही. पण त्याने ५०.३८ च्या सरासरीने ८ सामन्यांत ३०५ धावा फटकावल्या. स्पर्धेत सलामीला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी करणाऱ्या कोहलीला त्यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे चाहते निराश झाले. (वृत्तसंस्था)