शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोहली भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार

By admin | Updated: February 14, 2017 00:17 IST

फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार

हैदराबाद : फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. तो सर्वांधिक कसोटी सामन्यांत अपराजित असलेला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताने सोमवारी बांगलादेशचा एकमेव कसोटी सामन्यात २०८ धावांनी पराभव केला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा १५ वा कसोटी विजय ठरला आहे. कर्णधार म्हणून २३ वा कसोटी सामना खेळणाऱ्या कोहलीने मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने ४७ सामन्यांत १४ विजय मिळवले. कोहली आता भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी (६० सामन्यांत २७ विजय) आणि सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय) त्याच्या तुलनेत आघाडीवर आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या २३ कसोटी सामन्यांत कोहलीपेक्षा अधिक विजय केवळ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉने (१७ विजय) मिळवले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या १९ कसोटी सामन्यांत एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. भारतासाठी हा नवा विक्रम आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १८ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (२७ सामने) नावावर आहे. भारताने सलग सहाव्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. आॅगस्ट २०१५ पासून भारताने एकही मालिका गमावलेली नसून, हा भारतासाठी नवा विक्रम आहे. (वृत्तसंस्था)