शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

क्रिकेटवर भारी पडलं 'करवा चौथ'

By admin | Updated: September 8, 2016 19:19 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणा-या मालिकेत 'करवा चौथ' मुळे बदल केला आहे

 
-ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणा-या मालिकेत 'करवा चौथ' मुळे बदल केला आहे.  19 ऑक्टोबरला दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणारा तिसरा एकदिवसीय सामना आता 20 ऑक्टोबरला होणार आहे. 'करवा चौथ' असल्यामुळे या सामन्याची तारीख बदल्याणात आल्याचं सांगण्यात येत आहे.
 
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि डीडीसीएचे उपाध्यक्ष सीके खन्ना यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आपली विनंती मान्य केल्याने व सामन्याची तारीख एक दिवस पुढे ढकलल्यामुळे आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत असे खन्ना म्हणाले. या बदलाविषयीचे पत्र आपल्या कार्यालयाला मिळाले असल्याची माहितीही खन्ना यांनी यावेळी दिली.
 
उत्तर भारतात साज-या होणा-या या सणामुळे सामन्याच्या आयोजनात अडचणी येऊ शकतात व प्रामुख्याने याचा परिणाम तिकीट विक्रीवर होऊ शकतो अशा आशयाचे पत्र डीडीसीए ने बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांना यापुर्वीच पाठवले होते.