शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

कर्नाटक उपांत्य

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

कर्नाटक उपांत्य फेरीत

कर्नाटक उपांत्य फेरीत
रणजी करंडक : आसामविरुद्धची लढत अनिर्णित
इंदूर : शतकवीर गोकुल शर्मासह फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आसाम संघाने विद्यमान चॅम्पियन कर्नाटक संघाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीची लढत अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर कर्नाटकने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
कर्नाटक संघाने आसामपुढे विजयासाठी ६३८ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. कर्नाटक संघ विजयासह अंतिम चारमध्ये प्रवेश मिळविण्यास उत्सुक होता, पण आसामतर्फे गोकुल शर्मा (नाबाद १२७), के.बी. अरुण कार्तिक (९४) आणि पल्लवकुमार दास (७१) यांनी चमकदार फलंदाजी करीत कर्नाटकच्या स्वप्नावर पाणी फेरले. आसामने दुसऱ्या डावात ४ बाद ३३८ धावांची मजल मारली. कालच्या बिनबाद ३२ धावसंख्येवरून पुढे खेळताना आसामची ३ बाद १२८ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर गोकुल व अरुण कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी करीत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)