शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी वर्ल्डकप : भारताची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: October 21, 2016 23:49 IST

बलाढय व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रात्री ८ वाजता इराणसोबत भारताचा अंतिम सामना रंगणार आहे.

ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. २१ : बलाढय व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रात्री ८ वाजता इराणसोबत भारताचा अंतिम सामना  रंगणार आहे.

आजच्या सामन्यात अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने अपेक्षित विजय मिळवताना थायलंडला सहजपणे नमवले. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय खेळाडूंना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. थायलंडचा दुबळा बचाव आणि कमजोर आक्रमण याचा चांगलाच समाचार घेताना भारतीयांना थायलंडला कबड्डीचे धडेच दिले.उपांत्य फेरीतील भारत-थायलंड सामना रोमंचक होईल असे वाटले होते. मात्र भारताने पहिल्या हाफमध्ये ३६-८ अशी अाघाडी मिळवत २४ गुणांची आघाडी घेतली. पहिल्या हापमधील आघाडी दुसऱ्या हाफमध्येही कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये थायलंडने प्रतिकाराचा अपयशी प्रयत्न केला. भारताने थायलंडवर ६३-२० अशा फरकाने मोठा विजय मिळवत अखेर अंतिम फेरीत धडक मारली. भारतातर्फे स्टार खेळाडू प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, सुरजीत आणि सुरेंदर नाडा यांनी भक्कम पकड करताना थायलंडच्या आक्रमणाला रोखले. तसेच, संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ आणि राहुल चौधरी व नितीन तोमर यांची आक्रमक खेळी देखील निर्णायक ठरली.