शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्थेत आयपीएलची निर्णायक खेळी

By admin | Updated: October 30, 2015 22:29 IST

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो

नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो हे आता वेगळ्या शब्दांत सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. मात्र आता ही सोन्याची कोंबडी केवळ बीसीसीआय पुरता मर्यादित राहिली नसून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची ठरत आहे. यंदा पार पडलेल्या आयपीएलच्या आठव्या सत्राने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पाडताना जीडीपीमध्ये तब्बल ११ अब्ज ५० करोड रुपयांचे योगदान दिले आहे. त्यामुळे आयपीएल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.भारताच्या अर्थव्यवस्थेत आयपीएलचा कशाप्रकारे हातभार लागू शकतो यासंबधी सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने केपीएमजी स्पोटर््स अ‍ॅडवायजरी कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने दिलेल्या अहवालाद्वारेवरील माहिती मिळाली आहे. एप्रिल - मार्च २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांतून जीडीपीमध्ये एकूण २६ अब्ज ५० करोड रुपयांची भर पडली. यामध्ये फ्रँचाईजी संघ, आयोजक, प्रेक्षक आणि या स्पर्धेशी जोडलेले विभिन्न रोजगार यांचाही समावेश आहे. याबाबतीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, खरं म्हणजे ही खूप आनंदाची आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे. आयपीएलचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्कम प्रभाव पडतो याचा आनंद आहे. सुमारे ६० दिवसांच्या स्पर्धेतून जीडीपीमध्ये ११ अब्ज ५० करोड रुपयांचा योगदान होतो, हे स्पर्धेच्या यशस्वीतेचा पुरावा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असून यापुढेही आयपीएलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. (वृत्तसंस्था)