शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारत-पाक मालिका; आयसीसीचा हस्तक्षेप नाही : रिचर्डसन

By admin | Updated: June 6, 2015 01:13 IST

आयसीसी या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांमध्ये हस्तक्षेप करण्यास असमर्थ असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसन यांनी सांगितले.

कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) भारत - पाक क्रिकेट मालिकेचे पुनरुज्जीवन झालेले पाहण्यास उत्सुक असली तरी, आयसीसी या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांमध्ये हस्तक्षेप करण्यास असमर्थ असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसन यांनी सांगितले.याविषयी अधिक बोलताना रिचर्डसन म्हणाले की, भारत - पाकिस्तान यांच्यातील खेळ जागतिक क्रिकेटसाठी किती महत्त्वाचे आहे याची कल्पना आम्हाला आहे. मात्र दुर्देवाने आयसीसी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही. कारण हा पुर्णपणे या दोन देशांच्या क्रिकेट संघटनेचा प्रश्न आहे. भारत - पाक सामन्यासाठी प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असतो जो क्रिकेट खेळासाठी खुप शानदार असल्याचे देखील रिचर्डसन म्हणाले. आयसीसीच्या भूमिकेविषयी म्हणताना रिचर्डसन म्हणाले की, आयसीसीच्या विविध मालिकांमध्ये भारत - पाक सामन्यातील ‘टशन’ अनेकदा अनुभवली आहे. मात्र नव्या नियमांनुसार आता द्विपक्षीय दौऱ्यांसंबधी संबधित क्रिकेट संघटना स्वत: निर्णय घेतात आणि यामध्ये आयसीसी केवळ सामनाधिकारींच्या नियुक्ती विषयी जबाबदारी घेते.