शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

भारताचे लक्ष्य अग्रस्थान

By admin | Updated: September 30, 2016 05:07 IST

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल

कोलकाता : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल, त्या वेळी यजमान संघाचे लक्ष्य मालिका विजयासह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याचे राहील.भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात १९७ धावांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. भारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. ईडन गार्डनवर विजयाला भारतासाठी अधिक महत्त्व आहे. कारण, या विजयामुळे भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेईल. भारताने मालिका विजय साकारला, तर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध १० वा मालिका विजय ठरेल. कसोटी मानांकनामध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाच्या तुलनेत भारत एका मानांकन गुणाने पिछाडीवर आहे. पाकिस्तान सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ईडनवर विजय मिळवला, तर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेईल आणि २७ वर्षीय कर्णधार विराट कोहलीसाठी ही मोठी कामगिरी ठरेल. त्याचप्रमाणे भारताचा हा मायदेशातील २५० वा कसोटी सामना आहे. कानपूरच्या ५०० व्या कसोटीप्रमाणे ही लढतही संस्मरणीय ठरवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. भारतीय संघाला यंदाच्या मोसमात सर्वांत अधिक कसोटी मालिका खेळायच्या आहेत आणि न्यूझीलंडसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध विजयाने सुरुवात केली, तर संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)