शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

मितालीकडे भारताचे नेतृत्व

By admin | Updated: January 25, 2017 00:29 IST

कोलंबो (श्रीलंका) येथे ७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी मिताली राजकडे भारतीय संघाचे नेतृत्व

दुबई : कोलंबो (श्रीलंका) येथे ७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी मिताली राजकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतापुढे पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि यजमान श्रीलंका या प्रमुख संघांचे आव्हान असेल.या स्पर्धेतून या वर्षी २४ जून ते २४ जुलैदरम्यान इंग्लंड व वेल्स येथे रंगणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी चार संघ पात्र ठरतील. त्याचबरोबर अव्वल ४ संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रासाठीही आपली जागा निश्चित करतील. तर, पाचव्या व सहाव्या स्थानी राहणाऱ्या संघांना पुढील ४ वर्षांसाठी एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त होईल. तसेच, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेत आॅस्टे्रलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांनी अव्वल ४ स्थान पटकावताना विश्वकप स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला. पात्रता स्पर्धेत भारताचा समावेश ‘अ’ गटात असून त्यामध्ये यजमान श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि थायलंड यांचाही समावेश आहे. भारताची मुख्य वेगवान गोलंदाज मदार झूलन गोस्वामी आणि कर्णधार मिताली यांच्यावर असेल. जागतिक एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत झूलन अव्वल गोलंदाज असून मिताली फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)