शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

भारतापुढे २०७ धावांचे आव्हान

By admin | Updated: September 2, 2014 18:50 IST

भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे ९ विकेट गेले असून इंग्लंडच्या संघाने २०६ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
बर्निंगहॅम, दि. २ - भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे ९ विकेट गेले असून इंग्लंडच्या संघाने २०६ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकत भारताने  गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर फारकाळ टिकावधरता आला नाही. भारताचा गोलंदाज मोहम्मद शामी याने २८ धावा देत गॅरी बॅलेन्स, जोस बटलर व हॅरी गर्नि यांना बाद केले. तर अ‍ॅलिस्टर कुकच्या जेमतेम नऊ धावा झाल्या असताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाकडे झेल गेल्याने त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. तसेच रविंद्र जडेजांने ४० धावा देत इयान मुरगन व स्टिव्हन फिनला बाद केले. मोईन अलीचा अपवाद वगळता इंग्लंडच्या संघातील महत्वाच्या फलंदाजांना अर्धशतकही करता आले नाही. मोईन अलीने ६७ धावा केल्या तर जो रुट अर्धशतकाच्या जवळ असतानाच धवल कुलकर्णिकडे झेल गेल्याने तो बाद झाला. सोशल नेटवर्कसाइट्सवर भरतीय संघ कसोटी सामन्याचा बदला घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतू अजून भारताची खेळी बाकी असून आणखी एक सामना होणार आहे. तेव्हा या एक दिवसीय मालिकेतील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.