शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

भारताच्या सर्वबाद ३७५ धावा, लंकेवर १८७ धावांची आघाडी

By admin | Updated: August 13, 2015 17:51 IST

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या यांच्या शानदार शतकी खेऴीच्या जोरावर सर्वबाद ३७५ धावा करत श्रीलंकेवर १८७ धावांची

ऑनलाइन लोकमत
गाले, दि. १३ - श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या यांच्या  शानदार शतकी खेऴीच्या जोरावर भारताने  सर्वबाद ३७५ धावा केल्या असून श्रीलंकेवर १८७ धावांची आघाडी मिऴवली आहे. 
दुस-या दिवशी भारताने सर्व गडी बाद ३७५ धावा केल्या. तर पहिल्या डावात १८३ धावा करणा-या श्रीलंकेची फलंदाजी दुस-या दिवशीच्या डावातही डगमगळीत झाली.  श्रीलंकेने दिवसाअखेरीस दुस-या डावात ५ धावांमध्ये २ गडी गमावले आहेत.
भारताचा भरवशाचा फलंदाज शिखर धवनने १३ चौकार लगावत १३४ धावा केल्या, तर त्याला  कर्णधार विराट मोलाची साथ देत ११ चौकारांसह १०३ धावा केल्या. सुरुवातीला लोकेश राहुल अवघ्या ७ धावांवर पायचित झाला. त्यांतर रोहित शर्मा (९) अजिंक्य रहाणे (०), शहा (६०), आर. अश्विन (७),  हरभजन सिंग (१४), अमित मिश्रा (१०), वरुण अरोन चार धावा काढून बाद झाला, तर इशांत शर्माने नाबाद तीन धावा काढल्या. 
श्रीलंकेकडून गोलंदाज थारिंडु कौशलने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर एन प्रदीपने तीन आणि धम्मिका प्रसाद व अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. 
गोलंदाज आर. आश्विनची गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरीपाठोपाठ (४६ धावांत ६ बळी) शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेला १८३ धावांत गारद केले होते.