शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

By admin | Updated: February 13, 2017 00:12 IST

यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले.

बंगळुरू : यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले. सलामीवीर प्रकाश जयराम्मैया आणि कर्णधार अजय कुमार रेड्डी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा डबल धमाका केला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने बदर मुनीरच्या ५७ धावांच्या मदतीने ८ बाद १९७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने १७.४ षटकांत २00 धावा करून विजय मिळविला. सामनावीर प्रकाशने ९९ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार रेड्डीने ४३ धावा केल्या. याच्यापूर्वी २0१२ मध्ये या दोन संघांत लढत झाली होती. त्यावेळीही भारताने विजय मिळविला होता. आजच्या विजयाने भारताने लीग सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. स्पर्धेत सर्वाधिक ५७0 धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या बदर मुनीर याला स्पर्धावीरचा पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेत ९ पैकी ८ सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला प्रकाश आणि रेड्डीने पहिल्या विकेटसाठी १0.२ षटकांत ११२ धावांची उत्तुंग सलामी दिली होती. रेड्डी धावचित झाल्यानंतर केतन पटेलने प्रकाशला चांगली साथ दिली. केतनने २६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)पंतप्रधानांकडून अभिनंदनटी-२० विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय अंध संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, भारताने अंधांचा टी-२० विश्वचषक जिंकल्यामुळे मी खूप खूश आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. ऐतिहासिक कामगिरीक्रीडामंत्री विजयकुमार गोएल यांनी संघाला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, अंधांच्या क्रिकेट संघाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सोनेरी अध्याय जोडला आहे. रिओ पॅरॉलिम्पिकमधील सफलतेनंतर ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.