शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

मितालीच्या खेळीने भारत विजयी

By admin | Updated: February 8, 2016 03:41 IST

मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला.

होबार्ट : मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मितालीने आॅस्ट्रेलियाला सफायापासून रोखण्यात यशही मिळवले. महाराष्ट्राच्या स्मृती मंधाना हिनेही ५२ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावा फटकावताना भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५0 षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. त्यानंतर मितालीच्या ११३ चेंडूंतील १२ चौकारांसह फटकावलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने विजयी लक्ष्य ४७ व्या षटकांत ५ बाद २३२ धावा करीत गाठले. आॅस्ट्रेलियाने अखेरचा वनडे सामना गमावल्यानंतर ही तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने याआधी आॅस्ट्रेलियाविरुद्ध टष्ट्वेंटी-२0 मालिका २-१ फरकाने जिंकली होती. भारताने अखेरचा वनडे सामना जिंकताना आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप विजयाने केला.संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : ५0 षटकांत ७ बाद २३१. (ए. ब्लॅकवेल ६0, पेरी ५0. शिखा पांडे ३/५0, राजेश्वरी गायकवाड २/४१).भारत : ४७ षटकांत ५ बाद २३४. (स्मृती मंधाना ५५, मिताली राज ८९, पूनम राऊत २४, एच. कौर २२. पेरी २/५0).