शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

आॅस्ट्रेलियाविरूद्ध भारत ३-०ने जिंकेल : भज्जी

By admin | Updated: February 21, 2017 22:02 IST

भारतीय दौऱ्यावर आलेला आॅस्ट्रेलियाचा संघ कमजोर आहे. त्यांनी चांगला खेळ केला तरी, भारतीय संघ ही मालिका ३-०ने जिंकेल, असे भाकीत भारताचा आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने मंगळवारी पुण्यात वर्तवले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 : भारतीय दौऱ्यावर आलेला आॅस्ट्रेलियाचा संघ कमजोर आहे. त्यांनी चांगला खेळ केला तरी, भारतीय संघ ही मालिका ३-०ने जिंकेल, असे भाकीत भारताचा आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने मंगळवारी पुण्यात वर्तवले.

पुण्यात सुरू असलेल्या २ दिवसीय क्रीडाविषयक साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तो बोलत होता. गेल्या आठवड्यात भज्जीने सध्या भारत दौयावर असलेला आॅस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक कमकुवत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचा पुनरुच्चार करीत तो म्हणाला, ‘‘या संघात स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा, जस्टीन लँगर यांच्यासारखे दिग्गज नाहीत. तो संघ सगळीकडे जिंकला, केवळ भारताने त्यांची घोडदौड रोखली होती. त्या विजयाने भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली होती. त्या संघाच्या तुलनेत आता केवळ स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हेच दोन चांगले खेळाडू आॅस्ट्रेलियाकडे आहेत. यामुळे आतापर्यंतच्या तुलनेतभारत दौऱ्यावर आलेला हा संघ सर्वाधिक कमकुवत आहे.’’

भारतीय कर्णधार विराट कोहलीची भज्जीने मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘त्याची भरारी कौतुकास्पद आहे. पहिल्या आयपीएल लिलावाच्या वेळी लालचंद राजपूतने विराटच्या गुणवत्तेची कल्पना दिली होती. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत शानदार कामगिरी केलीय. विराटसमोर परदेशात जिंकण्याचे आव्हान असेल. तो स्वत:देखील ही कामगिरी करून दाखविण्यासाठी उत्सुक असेल,’’ असे भज्जी म्हणाला.