शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यात भारत करणार विंडीज दौरा

By admin | Updated: March 30, 2016 02:48 IST

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यातील सर्व अनिश्चितता बाजूला सारून मार्ग मोकळा करण्यात

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यातील सर्व अनिश्चितता बाजूला सारून मार्ग मोकळा करण्यात आल्याची घोषणा विंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी मंगळवारी केली.या दौऱ्यातील तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत, पण मालिकेचे आयोजन जुलै-आॅगस्ट दरम्यान होईल. २०१४ साली बोर्डासोबत वाद झाल्याने विंडीज संघ दौरा अर्धवट सोडून भारतातून परत गेला होता. तेव्हापासून बीसीसीआयने वेस्ट इंडीजसोबतचे द्विपक्षीय मालिका संबंध स्थगित केले होते. कॅमरून म्हणाले, ‘बीसीसीआय आणि विंडीज बोर्डातील संबंध मधूर असून वाद उद्भवण्याची स्थिती नाही. आयसीसीचे नेतृत्व शशांक मनोहर करीत आहेत. उभय देशांत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी मनोहर यांची भूमिका निर्णायक ठरली.’