शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

भारत करणार युवा आॅलिम्पिक, आशियाड, आॅलिम्पिकची दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:26 IST

भारत वरील तिन्ही स्पर्धांची दावेदारी सादर करेल. यजमानपद मिळो वा न मिळो पण आम्ही दावेदारी सादर करणार आहोत.

नवी दिल्ली : भारत २०२६ चे युवा आॅलिम्पिक, २०३० च्या आशियाड आणि २०३६ च्या आॅलिम्पिक आयोजनाची दावेदारी सादर करणार असल्याची माहिती भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली.बत्रा यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती प्रमुख थॉमस बाक आणि आशियाई आॅलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल सबाह यांची गुरुवारी भेट घेतली. या तिन्ही प्रमुखांमध्ये आयोजनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.पत्रकारांना बैठकीची माहिती देताना बत्रा म्हणाले, ‘भारत वरील तिन्ही स्पर्धांची दावेदारी सादर करेल. यजमानपद मिळो वा न मिळो पण आम्ही दावेदारी सादर करणार आहोत.’ भारताने याआधी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाड आणि फिफा अंडर १७ फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले आहे.भारताच्या दावेदारीवर आश्वासन देण्याचे थॉमस बाक यांनी टाळले. ते म्हणाले,‘ भारतात आयोजन क्षमता आहे असे मी सांगू इच्छितो. भारताला एक ना एक दिवस आॅलिम्पिकचे यजमानपद मिळेल. सध्या या स्पर्धेबाबत दावेदारी सुरु झाली नसल्याने काही भाष्य करणे व्यर्थ आहे.’आॅलिम्पिक यजमानपदासंदर्भात ते म्हणाले, ‘२०२८ चे आॅलिम्पिक यजमानपद निश्चित झाले आहे. पुढील संधी २०३२ मध्ये असेल. सध्या २०२६ च्या हिवाळी आॅलिम्पिकची प्रक्रिया सुरू आहे. हिवाळी आॅलिम्पिक आयोजनात भारताला सारस्य नसेल. हिवाळी आयोजनासाठी सध्या सात शहरांनी दावेदारी सादर केली आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा