शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

भारत-वेस्टइंडिज मालिका जुलैत

By admin | Updated: December 24, 2015 23:55 IST

भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे.

सेंट जोन्स : भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर व वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव कॅमरन यांच्यातील चर्चेनंतर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. विंडीज क्रिकेट संघाने आपल्या बोर्डासोबत झालेल्या वादामुळे मागच्यावर्षी आॅक्टोबरमध्ये भारताचा दौरा अर्ध्यावर रद्द केला होता. त्यावर बीसीसीआयने आश्चर्य व्यक्त करीत विंडीजला तंबी दिली होती. विंडीजने काढता पाय घेताच बीसीसीआयने तातडीने श्रीलंकेला वन डे मालिका खेळण्यासाठी पाचारण केले होते. विंडीज बोर्डाने मात्र आपल्या खेळाडूंच्या गैरवर्तणुकीबद्दल बीसीसीआयची माफी मागितली होती. तो अर्धवट सोडलेला दौरा पूर्ण करण्याची विंडीज बोर्डाची इच्छा आहे. डब्ल्यूआयसीबी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. विंडीज २०१६ मध्ये भारतीय संघाला आपल्या देशात आमंत्रित करणार असल्याची माहिती कॅमेरून यांनी चर्चेनंतर दिली. आॅक्टोबर २०१४ मध्ये आयोजित हा दौरा वेळेआधी संपविण्यासाठी आमचे खेळाडू दोषी आहेत; पण ती उणीव भरून काढावी लागेल. (वृत्तसंस्था)