शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अनिर्णित

By admin | Updated: November 18, 2015 12:20 IST

बेंगळुरुत सुरु असलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अखेर अनिर्णित अवस्थेत संपली. पावसामुळे पाचव्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही व अखेरीस पंचांनी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्याचे जाहीर केले.

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. १८ -  बेंगळुरुत सुरु असलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अखेर अनिर्णित अवस्थेत संपली. पावसामुळे पाचव्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही व अखेरीस पंचांनी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्याचे जाहीर केले. 

बेंगळुरुत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सुरु होती. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव २१४ धावांवर आटोपला होता. तर भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात बिनबाद ८० धावांची सलामी दिली होती. मात्र दुस-या दिवसापासून बेंगळुरुत दमदार पावसाने हजेरी लावल्याने कसोटी सामन्यावर पाणी फेरले.  आज बुधवारी पाचव्या दिवशीही खराब हवामान व ओल्या खेळपट्टीमुळे खेळ सुरु होऊ शकला नाही. या कसोटीत चार दिवस पावसामुळे वाया गेले. दुपारी लंचदरम्यान पंचांनी मैदानाचा आढावा घेतला व पाचव्या दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत १- ० ने आघाडीवर आहे. तिसरा कसोटी सामना नागपूरमध्ये रंगणार आहे.