शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

भारत ‘अ’ संघाने घेतली द. आफ्रिकेविरुद्ध आघाडी

By admin | Updated: August 27, 2015 03:45 IST

सलामीवीर अभिनव मुकुंद, जीवनज्योतसिंग आणि कर्णधार अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय अ संघाने ४ दिवसांच्या अनधिृकत कसोटीत दक्षिण

वायनाड : सलामीवीर अभिनव मुकुंद, जीवनज्योतसिंग आणि कर्णधार अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय अ संघाने ४ दिवसांच्या अनधिृकत कसोटीत दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात आघाडी संपादन केली. मुकुंद ७२ आणि जीवनज्योत ५२ यांनी सलामीला ९६ धावा ठोकल्या. नंतर रायुडूने ७१ धावांचे योगदान देताच भारत अ च्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४२ धावा झाल्या. द. आफ्रिकेने पहिल्या डावात २६० धावा केल्याने भारताला ८२ धावांची आघाडी मिळाली. आॅफ स्पिनर डेन स्पिट याने अधूनमधून झटके देत ४ गडी बाद केले. अंकुश बैस ३४ आणि अक्षर पटेल १६ हे खेळत होते. भारताने सकाळी दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. मुकुंद आणि जीवनज्योतने चांगली सुरुवात करून दिली. (वृत्तसंस्था) दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारीमुकुंदने बाबा अपराजित (३४) सोबत दुसऱ्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. मुकुंदने १३६ चेंडू टोलवून १३ चौकार मारले. शेल्डन जॅक्सन (२५) आणि विजय शंकर (२१) हे चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रायुडूने ८१ चेंडूंचा सामना करीत ८ चौकार आणि ३ षटकार मारले. पटेल आणि बैंस यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५६ धावांची भर घातली.