शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

भारत ‘अ’ संघाने घेतली द. आफ्रिकेविरुद्ध आघाडी

By admin | Updated: August 27, 2015 03:45 IST

सलामीवीर अभिनव मुकुंद, जीवनज्योतसिंग आणि कर्णधार अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय अ संघाने ४ दिवसांच्या अनधिृकत कसोटीत दक्षिण

वायनाड : सलामीवीर अभिनव मुकुंद, जीवनज्योतसिंग आणि कर्णधार अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय अ संघाने ४ दिवसांच्या अनधिृकत कसोटीत दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात आघाडी संपादन केली. मुकुंद ७२ आणि जीवनज्योत ५२ यांनी सलामीला ९६ धावा ठोकल्या. नंतर रायुडूने ७१ धावांचे योगदान देताच भारत अ च्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४२ धावा झाल्या. द. आफ्रिकेने पहिल्या डावात २६० धावा केल्याने भारताला ८२ धावांची आघाडी मिळाली. आॅफ स्पिनर डेन स्पिट याने अधूनमधून झटके देत ४ गडी बाद केले. अंकुश बैस ३४ आणि अक्षर पटेल १६ हे खेळत होते. भारताने सकाळी दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. मुकुंद आणि जीवनज्योतने चांगली सुरुवात करून दिली. (वृत्तसंस्था) दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारीमुकुंदने बाबा अपराजित (३४) सोबत दुसऱ्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. मुकुंदने १३६ चेंडू टोलवून १३ चौकार मारले. शेल्डन जॅक्सन (२५) आणि विजय शंकर (२१) हे चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रायुडूने ८१ चेंडूंचा सामना करीत ८ चौकार आणि ३ षटकार मारले. पटेल आणि बैंस यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५६ धावांची भर घातली.