शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाला आव्हान देण्यास भारत सज्ज

By admin | Updated: June 28, 2015 01:45 IST

वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल.

एंटवर्प : वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल. या सामन्यात कडवे आव्हान सादर करण्याच्या इराद्याने खेळण्याची इच्छा भारतीय खेळाडूंनी व्यक्त केली. या सामन्याचा निकाल पूल पोझिशनवर प्रभाव टाकणारा ठरणार आहे.भारताने पहिले दोन्ही सामने काठावर जिंकले तर पाकविरुद्धची कालची लढत २-२ ने बरोबरीत सोडविण्यात यश आले. आॅस्ट्रेलियाने पहिले दोन्ही सामने मोठ्या फरकाने सहज जिंकले हे विशेष. भारतीय संघाचे नवे कोच पॉल वान एस यांनी आपला संघ विश्वविजेत्यांना कडवे आव्हान देईल, अशी आशा व्यक्त केली. आॅस्ट्रेलियाने मागच्या वर्षी सलग तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकून हॅट्ट्रिक साधली. काही युवा खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत खेळविणे आणि काही खेळाडू जखमी असल्याने भारताकडे काही डावपेच खेळण्याची चांगली संधी आहे. इंचियोन आशियाडचे सुवर्ण जिंकून भारताने रियो आॅलिम्पिकची तिकीट आधीच पक्के केले आहे. काही संघांना मात्र आॅलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी ही अखेरची संधी असेल. भारताची चिंता आघाडीची फळी ही आहे. काल पाकविरुद्ध वारंवार संधी मिळूनही आघाडीच्या फळीच्या अपयशामुळेच सामना बरोबरीत सुटला होता. भारताचे तीन सामन्यांत ७ गुण आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विजय मिळवला तरच आॅस्ट्रेलिया पहिल्या स्थानापासून वंचित राहील. भारत ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाच्या शक्यतेबाबत कोच पॉल वान एस. म्हणाले, आॅस्ट्रेलिया रँकिंगमध्ये अव्वल तर भारत नवव्या स्थानावर आहे. कर्णधार सरदारसिंग म्हणाला, की सामन्यागणिक आमच्या खेळाडूंचा खेळाचा स्तर सुधारत आहे. अझलन शाह चषकात आॅस्ट्रेलियावर ४-२ ने मिळवलेल्या विजयातून प्रेरणा घेऊ. युवा खेळाडूंच्या बळावर आम्ही एकसंघ होऊन खेळत आहोत.