शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

भारताने विंडीजला १४३ धावांत गुंडाळले

By admin | Updated: August 28, 2016 22:08 IST

भारतीय संघाने रविवारी खेळल्या दुसऱ्या व अखेरच्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत १४३ धावांत गुंडाळला.

ऑनलाइन लोकमत

फ्लोरिडा, दि. 28 - शनिवारी पहिल्या लढतीत एका धावेने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने रविवारी खेळल्या दुसऱ्या व अखेरच्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत १४३ धावांत गुंडाळला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत रविवारी विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विंडीजतर्फे जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. लेंडल सिमन्स (१९), किरोन पोलार्ड व आंद्रे रसेल (प्रत्येकी १३ धावा) आणि कार्लोस ब्रेथवेट (१८) यांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. धोनीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोलंदाजांनी शनिवारी केलेल्या चुकांपासून बोध घेत आज अचूक मारा करीत विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताने आज स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी फिरकीपटू अमित मिश्राला संधी दिली तर विंडीजने शनिवारी खेळलेला संघच कायम राखला. मिश्राचा खेळविण्याचा निर्णय यशस्वी ठरला. त्याने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. जसप्रित बुमराह (२-२६),रविचंद्रन अश्विन (२-११), शमी (२-३१) व भूवनेश्वर (१-३६) यांची त्याला योग्य साथ लाभली.