शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

भारताने माफी मागण्यास भाग पाडले

By admin | Updated: December 19, 2014 00:48 IST

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला पराभूत केल्यानंतर पाकच्या खेळाडूंनी केलेल्या आक्षेपार्ह इशाऱ्यांमुळे भारताने दबाव टाकून

नवी दिल्ली : चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला पराभूत केल्यानंतर पाकच्या खेळाडूंनी केलेल्या आक्षेपार्ह इशाऱ्यांमुळे भारताने दबाव टाकून माफी मागण्यास भाग पाडले, असे घूमजाव पाकिस्तानचे प्रशिक्षक शहनाज शेख यांनी केले आहे़ विशेष म्हणजे उपांत्य फेरीतील कृत्यामुळे पाकच्या दोन खेळाडूंवर निलंबनाची नामुष्की ओढवली होती़ या प्रकारानंतर खेद व्यक्त करताना शहनाज शेख यांनी हे कृत्य अशोभनीय असल्याचे म्हटले होते़ तसेच प्रकाराबद्दल भारताची माफीसुद्धा मागितली होती; मात्र आता पाकमध्ये गेल्यानंतर शेख यांनी आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असे म्हटले आहे़शेख यांनी पुढे सांगितले की, आम्ही स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला होता़ त्यामुळे भारताची निराशा झाली होती़ याच कारणामुळे त्यांनी आमच्याविरुद्ध षड्यंत्र करून आमच्यावर दबाव टाकला़ याचा जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले़ (वृत्तसंस्था)