शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोसमाच्या अखेर भारत अव्वल स्थान पटकावू शकतो - धोनी

By admin | Updated: August 29, 2016 20:40 IST

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ यंदा मायदेशात खेळल्या जाणाºया मालिकांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावू शकतो, असे मत मर्यादित

लोडरहिल (अमेरिका) : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ यंदा मायदेशात खेळल्या जाणाºया मालिकांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावू शकतो, असे मत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचेनेतृत्व करणाºया महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. भारतीय संघ मायदेशत न्यूझीलंड, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांसोबत एकूण १३ कसोटी सामने खेळणार आहे.धोनी म्हणाला,‘कर्णधार कोहलीच्या मार्गदर्शनाखाली संघाला चांगला सूर गवसत आहे. सर्व वेगवान गोलंदाज फिट असल्यामुळे आणि चांगली कामगिरी करीत असल्यामुळे आगामी कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याचेसंकेत मिळत आहेत.’रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-२० आंतररष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला,‘वन-डे व टी-२० मध्ये भारतीय संघ तुल्यबळ आहेच, पण आता कसोटी क्रिकेटमध्येही भारतीय संघवर्चस्व गाजवेल. भारतीय संघात फलंदाजीमध्ये चांगला अनुभव आहे. गेल्या अडीच वर्षात एक-दोन बदल वगळता फलंदाजी क्रम सारखाच आहे. अनुभवातून बरेच काही शिकायला मिळते. त्याचप्रमाणे सर्वच वेगवान गोलंदाज फिट आहेत.त्यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरत आहे. आपल्याकडे १० वेगवान गोलंदाज असूनही चांगली बाब आहे. आता आपण अधिक सामने खेळत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना रोटेट करण्याचा पर्याय आहे.’धोनी पुढे म्हणाला,‘संघाची प्रतिभा व अनुभव आता कामगिरीत दिसत आहे.यंदाच्या मोसमात १३ कसोटी सामने खेळायचे आहेत. सर्वकाही अनुकूल घडले तर सत्राच्या अखेर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहील. पहिल्या व दुसºया स्थानावरील संघांदरम्यान मानांकन गुणांचा मोठा फरक राहील.’दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘दोन्ही सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्ट्यांमध्ये विशेष फरक नव्हता, दुसºया लढतीत अमित मिश्राला खेळविणे आमच्यासाठी फायदेशीर ठरले. त्यामुळे विंडीज संघाला१५० पेक्षा कमी धावसंख्येत रोखण्यात यश आले. याच खेळपट्टीवर विंडीजनेपहिल्या लढतीत २४५ धावा कुटल्या होत्या. ’धोनीने टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या अमेरिकेतील स्थळाची प्रशंसा केली.धोनी म्हणाला,‘हा दौरा यशस्वी ठरला. आम्ही येथे पुन्हा कधीही मालिकाखेळण्यासाठी येऊ शकतो. दुर्दैवाने पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरी लढत रद्दझाली. येथील वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल आहे.’ (वृत्तसंस्था)