शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

भारताला राष्ट्रकुल युवा स्पर्धेत दोन कांस्य

By admin | Updated: September 10, 2015 01:21 IST

भारताने पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी येथे ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली. त्याचप्रमाणे बॉक्सिंगमध्ये गौरव सोलंकीने अंतिम फेरीत धडक मारली.

एपिया : भारताने पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी येथे ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली. त्याचप्रमाणे बॉक्सिंगमध्ये गौरव सोलंकीने अंतिम फेरीत धडक मारली.अ‍ॅथलेटिक्समध्ये तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी अबिथा मेरी मॅनुअल हिने मुलींच्या ८०० मीटर शर्यतीत आणि अनामिका दास हिने मुलींच्या गोळाफेकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. या दोन कांस्यपदकांमुळे भारताच्या नावावर आता १० पदके जमा झाली आहेत. त्यात ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत आता पदकतालिकेत सातव्या स्थानी घसरला आहे. भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदके जिंकली.पी. टी. उषाची शिष्या मॅनुअलने ८०० मीटर शर्यतीत २ मिनिटे ७.३३ सेकंदांची वेळ नोंदवताना आपली सर्वोत्तम कामगिरी करताना कांस्यपदक जिंकले. आॅस्ट्रेलियाच्या एमी हार्डिंग डेलूजने २ मिनिटे ०६.८४ सेकंदांसह सुवर्ण आणि स्कॉटलंडच्या कॅरी मॅकआली हिने २ मि. ०७.०५ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)भारताला दुसरे कांस्यपदक अनामिका हिने गोळाफेकीमध्ये मिळवून दिले. उत्तर प्रदेशाच्या या खेळाडूने तीन किलोग्रॅमचा लोखंडी गोळा १५.०३ मीटर दूर फेकताना तिसरा क्रमांक मिळविला. आॅस्ट्रेलियाची ग्रेस रॉबिन्सन (१६.३९ मीटर) हिने सुवर्ण आणि इंग्लंडच सोफी मेरिट (१५.७८ मीटर) हिने रौप्य पदक जिंकले.