शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

भारताची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: February 11, 2017 00:36 IST

गतविजेत्या भारताने अंधांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना श्रीलंकेचा १० विकेट्सने धुव्वा उडवला.

हैदराबाद : गतविजेत्या भारताने अंधांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना श्रीलंकेचा १० विकेट्सने धुव्वा उडवला. जे. प्रकाश (नाबाद ११५) व अजय कुमार रेड्डी (नाबाद ५१) यांच्या जोरावर भारताने दिमाखदार कामगिरी केली.भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १९.२ षटकात १७४ धावांत गुंडाळले. सुरंगा संपत (४९ धावा) व चेंदाना देशप्रिया (४२) यांच्या फटकेबाजीमुळे लंकेला समाधानकारक मजल मारता आली. भारताकडून रणबीर पवार, सुनील यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच, लंकेचे चार फलंदाज धावबाद झाले. यानंतर माफक आव्हानाचा पाठलाग करताना १३ षटकातच भारताने विजय मिळवला. प्रकाशने ५२ चेंडूत नाबाद ११५ धावांचा तडाखा दिला. दुसरीकडे अजयनेही नाबाद अर्धशतकी दणका दिला. (वृत्तसंस्था)