शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

भारताला कांस्य, न्यूझीलंडवर मात

By admin | Updated: May 7, 2017 00:37 IST

रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने शनिवारी न्यूझीलंडचा ४-० ने पराभव केला

इपोह : रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने शनिवारी न्यूझीलंडचा ४-० ने पराभव केला आणि २६ व्या सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवला. रुपिंदरने १७ व २७ व्या मिनिटाला ड्रॅग फ्लिकवर न्यूझीलंडचा गोलकीपर रिचर्ड जोयसेला गुंगारा देत गोल नोंदवले.त्यानंतर एस. व्ही. सुनीलने ४८ व्या मिनिटाला या स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल नोंदवला. त्याने मनदीप सिंगने दिलेल्या क्रॉसचा लाभ घेत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला, तर तलविंदर सिंगने अखेरच्या मिनिटाला भारतातर्फे चौथा गोल नोंदवला. त्याआधी, मलेशियाने प्लेआॅफमध्ये जपानचा ३-१ ने पराभव करीत स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. गेल्या वर्षी भारताने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर आॅस्ट्रेलियाने सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. भारताला शुक्रवारी साखळीतील अखेरच्या लढतीत मलेशियाविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण आज मात्र भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. (वृत्तसंस्था)