शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

भारताची बांगलादेशवर मात

By admin | Updated: June 16, 2014 13:34 IST

पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने रविवारी बांगलादेशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ७ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

मीरपूर : पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने रविवारी बांगलादेशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ७ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने बांगलादेशचा डाव ९ बाद २७२ धावांत रोखला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १६.४ षटकांत १ बाद १०० धावांची मजल मारली असता पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर थकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर भारतापुढे २६ षटकांत १५० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारताने विजयासाठी आवश्यक धावा २४.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या विजयात अजिंक्य रहाणे (६४ धावा, ५ चौकार, २ षटकार), रॉबिन उथप्पा (५०), अंबाती रायडू (नाबाद १६) आणि सुरेश रैना (नाबाद १५) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.