शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा बांगलादेशवर 240 धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: May 30, 2017 21:20 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 30 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (60), दिनेश कार्तिक(94) आणि हार्दिक पांड्या (80*) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात सात बाद 324 धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा अपयशी ठरला. सलमीला फलंदाजीसाठी आलेल्या शर्मा एका धावेवर बाद झाला. बांगलादेशच्या रुबेल हुसैनने त्याच्या यष्ट्या उडवल्या. पहिल्या सराव सामन्यात अपशी ठरलेल्या रहाणेला दुसऱ्या सामन्यातही फारशी चमक दाखवता आली नाही. वैयक्तिक 11 धावसंखेवर तो बाद झाला. आजच्या भारताच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणाल तर हार्दिक पांड्या आहे. पांड्याने 54 चेंडूचा सामना करताना सहा षटकार लगावत नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याला जाधव, जाडेजाने उत्तम साथ दिली. 325 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. संघाच्या 11 धावा असताना सौम्य सरकार बाद झाला तेथून बांगलादेश संघाला सावरालाय जमले नाही. 11 धावावर एक बाद ते 22 धावांवर सहा बाद अशी दयणीय अवस्था झाली होती. 24 षटकांत 84 धावसंखेवर बांगलादेशचा सर्व संघ बाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना प्रत्येकी तीन बळी मिळवले. जसप्रित बुमराह, शमी, पांड्या आणि अश्विन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.