शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ऐतिहासिक वारसा

By admin | Updated: January 28, 2015 02:10 IST

क्रीडा चळवळीअंतर्गत देशात १९२० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा विचार सुरू झाला. या चळवळीची खऱ्या अर्थाने १९२४ मध्ये लाहोर (त्यावेळचा पंजाब) येथे मुहूर्तमेढ झाली

पुणे : क्रीडा चळवळीअंतर्गत देशात १९२० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा विचार सुरू झाला. या चळवळीची खऱ्या अर्थाने १९२४ मध्ये लाहोर (त्यावेळचा पंजाब) येथे मुहूर्तमेढ झाली होती. ‘इंडियन आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ या नावाने ही स्पर्धा भरविण्यात येत होती. पंजाब आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव जी. डी. सोधी, लाहोर गव्हर्नमेंट कॉलेजचे उपप्राचार्य एच. एल. ओ गॅरेट हे या चळवळीच्या संस्थापकांपैकी होते. अगदी १९३८ पर्यंत याच नावाने ही स्पर्धा भरविण्यात येत होती. पहिल्या तीन स्पर्धा लाहोर (१९२४, २६ व २८), अलहाबाद (१९३०), मद्रास (१९३२), नवी दिल्ली (१९३४), लाहोर (१९३६) व कोलकाता (१९३८) येथे ही स्पर्धा झाली. स्वतंत्र्यपूर्व काळात १२वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. १२पैकी ६ स्पर्धा स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या लाहोरमध्ये झाल्या होत्या. त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनाच्या धामधुमीच्या दशकातदेखील ही स्पर्धा घेण्यात आली होती. या काळात अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल आणि कुस्ती या खेळांच्या स्पर्धा होत होत्या. मात्र मुंबईत १९४० मध्ये आयोजित स्पर्धेपासून या क्रीडा स्पर्धा ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा’ या नावाने भरविण्यात येतात. त्या पाठोपाठ पतियाळा (१९४२), लाहोर (१९४४ व १९४६) येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा व एशियन क्रीडा स्पर्धांच्या नियोजनानुसार या स्पर्धा दर दोन वर्षांनी घेतल्या जातात. (क्रमश:)(क्रीडा प्रतिनिधी)