शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

एमसीएच्या याचिकेवर आज सुनावणी

By admin | Updated: April 26, 2016 05:36 IST

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : दुष्काळात होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातून इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) नऊ सामने अन्य राज्यांत हलविण्याच्या विरोधात मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.पाण्याचा अपव्यय होत असल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील आयपीएल सामने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला एमसीएने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला सोबत घेऊन सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातच या सामन्यांचे आयोजन व्हावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात १३ सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्यास सांगितले होते. ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचा एकही सामना आयोजित करू नका, असे आयोजकांना बजावले. पण बीसीसीआयच्या विनंतीनंतर १ मे रोजी पुण्यात सामना आयोजित करण्यास परवानगी बहाल केली.अन्य सामने मात्र राज्याबाहेरच करण्याचा आदेश कायम होता. (वृत्तसंस्था)