शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

हरभजनसिंगमुळे सामन्याला कलाटणी

By admin | Updated: May 21, 2015 00:24 IST

हरभजनसिंगने सलग दोन चेंडूंत घेतलेले दोन बळी आमच्या संघासाठी महागडे ठरले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळवून आयपीएल आठमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले,

मुंबई : हरभजनसिंगने सलग दोन चेंडूंत घेतलेले दोन बळी आमच्या संघासाठी महागडे ठरले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळवून आयपीएल आठमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.एक वेळ १८८ धावांचे लक्ष्य गाठू शकू असे वाटत होते; परंतु हरभजनसिंगने सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बाद करीत सामन्याला कलाटणी दिली, असे फ्लेमिंग म्हणाले.फ्लेमिंग म्हणाले की, ‘आम्ही लक्ष्याचा चांगला पाठलाग करीत होतो; परंतु हरभजनसिंगच्या दोन चेंडूंनी सामन्याचे चित्रच पालटले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमितपणे विकेट गमावल्या, तर विजय मिळवणे कठीण होते. आमच्यासोबतही हेच झाले. आम्ही दोन मोठे खेळाडू रैना आणि धोनी यांना गमावले. त्यामुळे हा टर्निंग पॉइंट होता.हरभजनसिंगने जम बसलेल्या सुरेश रैना (२५) याला झेल देण्यास भाग पाडले आणि नंतर पुढच्याच चेंडूवर धोनीला पायचीत केले. हरभजनने २६ धावांत २ बळी घेतले.त्याचबरोबर फ्लेमिंग यांनी मुंबईचा लेंडल सिमन्स (६५) आणि पार्थिव पटेल (३५) यांच्यातील सलामीसाठी झालेली भागीदारीही पराभवाचे एक कारण असल्याचे सांगितले.ते म्हणाले की, हा चुरशीचा सामना होता. मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे कठीण आहे हे आम्हाला माहीत होते. त्यांनी खूप चांगला खेळ केला. पहिले सहा षटके महत्त्वाची होती. आम्हाला सुरुवातीला दोन विकेटस् घेण्याची आवश्यकता होती; परंतु त्यांच्या सलामीच्या जोडीने चांगली भागीदारी केली. आम्ही त्यांना १८७ धावांवर रोखून चांगली कामगिरी केली, असे मला वाटते.’(वृत्तसंस्था)