शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

आॅलिम्पिक २०२४साठी ५० पदकांचे लक्ष्य

By admin | Updated: November 18, 2016 00:05 IST

केंद्र सरकारने आता २०२४च्या आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारतीय संघ लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केलेल्या केंद्र सरकारने आता २०२४च्या आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. गुरुवारी याबाबत माहिती देताना सरकारने म्हटले, की ‘निती आयोगाने भविष्यात २०२४ आॅलिम्पिक खेळासाठी ५० पदके जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’ रत्नलाल कटारिया यांच्या प्रश्नावर लोकसभेत लिखित उत्तर देताना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले, की निती आयोगाने ‘आओ खेले’नामक एक पुस्तक प्रकाशित केले असून त्यामध्ये २०२४मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये ५० पदके जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा विकास विधेयकाच्या नियोजनावार सध्या विविध शुभचिंतकांसह चर्चा होत आहे. ही योजना सुरू करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत,’ असेही गोयल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)