शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक २०२४साठी ५० पदकांचे लक्ष्य

By admin | Updated: November 18, 2016 00:05 IST

केंद्र सरकारने आता २०२४च्या आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारतीय संघ लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केलेल्या केंद्र सरकारने आता २०२४च्या आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. गुरुवारी याबाबत माहिती देताना सरकारने म्हटले, की ‘निती आयोगाने भविष्यात २०२४ आॅलिम्पिक खेळासाठी ५० पदके जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’ रत्नलाल कटारिया यांच्या प्रश्नावर लोकसभेत लिखित उत्तर देताना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले, की निती आयोगाने ‘आओ खेले’नामक एक पुस्तक प्रकाशित केले असून त्यामध्ये २०२४मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये ५० पदके जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा विकास विधेयकाच्या नियोजनावार सध्या विविध शुभचिंतकांसह चर्चा होत आहे. ही योजना सुरू करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत,’ असेही गोयल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)