शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करा : क्रीडामंत्री

By admin | Updated: May 25, 2017 01:13 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेला त्यांनी स्पर्धेचे आयोजन लवकरात लवकर करण्याची सूचना केली.आयओए प्रमुख एन. रामचंद्रन यांना उद्देशून गोयल म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक दोन वर्षांनी व्हायला हवे. मागच्या वेळी चार वर्षांनंतर केरळमध्ये २०१५ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फार विलंबाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात या स्पर्धा होणार होत्या. पण, आयोजन झालेच नाही. याविषयी आयोजित बैठकीनंतर गोयल म्हणाले,‘माझी आज आयओए प्रमुखांसोबत दीर्घ चर्चा झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन वेळेवर व्हायला हवे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला लवकरच गोव्याचा दौरा करीत आयोजनाबाबत तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.’ बैठकीला क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. आशियाड आणि आशियाई बीच क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. पुढील तीन आशियाई स्पर्धा स्थळे आधीच निश्चित झाली आहेत. भारताला २०२० च्या बीच आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची मात्र संधी असेल. (वृत्तसंस्था)