शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

gaurav-bidhuri_भारताची कामगिरी समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 03:24 IST

हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास ...

हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास कृष्ण (२०११) आणि शिव थापा (२०१५) या विश्व स्पर्धेत पदक जिंकणाºयांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. प्रगतीच्या दृष्टिकोनातून भारताचे तीन मुष्टियोद्ध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आणि त्यानुसार भारत रशिया आणि युक्रेनच्या बरोबरीने राहिला. एवढेच नव्हे तर भारत बॉक्सिंगमध्ये दिग्गज असलेले इंग्लंड आयर्लंड, दक्षिण कोरिया व मंगोलियाच्या बरोबरीत राहिला. या देशाचेही एकच खेळाडू उपांत्य फेरी गाठू शकले.नीवा पुढे म्हणाले, ‘काही प्रमाणात मी समाधानी आहे. आम्ही स्पर्धेसाठी काही व्यूहरचना आखली होती, त्यापैकी काहींची अंमलबजावणी झाली. आता आम्हाला जी व्यूहरचना आखली जाईल ती पूर्णपणे कार्यान्वित करण्याविषयी निश्चित प्रयत्न करावे लागेल. आम्हाला एक पदक मिळाले आणि आम्ही आणखी जिंकू इच्छित होतो; परंतु चीनसारखे बलाढ्य संघ एकही पदक जिंकू शकले नाही. त्यामुळे भारताची कामगिरी खूप निराशाजनक झालेली नाही.’’नीवा यांनी एप्रिलमध्ये भारताच्या विदेशी प्रशिक्षकाची जबाबदारी पेलली होती आणि संघासोबत त्यांची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. (वृत्तसंस्था)