शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

gaurav-bidhuri_भारताची कामगिरी समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 03:24 IST

हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास ...

हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास कृष्ण (२०११) आणि शिव थापा (२०१५) या विश्व स्पर्धेत पदक जिंकणाºयांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. प्रगतीच्या दृष्टिकोनातून भारताचे तीन मुष्टियोद्ध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आणि त्यानुसार भारत रशिया आणि युक्रेनच्या बरोबरीने राहिला. एवढेच नव्हे तर भारत बॉक्सिंगमध्ये दिग्गज असलेले इंग्लंड आयर्लंड, दक्षिण कोरिया व मंगोलियाच्या बरोबरीत राहिला. या देशाचेही एकच खेळाडू उपांत्य फेरी गाठू शकले.नीवा पुढे म्हणाले, ‘काही प्रमाणात मी समाधानी आहे. आम्ही स्पर्धेसाठी काही व्यूहरचना आखली होती, त्यापैकी काहींची अंमलबजावणी झाली. आता आम्हाला जी व्यूहरचना आखली जाईल ती पूर्णपणे कार्यान्वित करण्याविषयी निश्चित प्रयत्न करावे लागेल. आम्हाला एक पदक मिळाले आणि आम्ही आणखी जिंकू इच्छित होतो; परंतु चीनसारखे बलाढ्य संघ एकही पदक जिंकू शकले नाही. त्यामुळे भारताची कामगिरी खूप निराशाजनक झालेली नाही.’’नीवा यांनी एप्रिलमध्ये भारताच्या विदेशी प्रशिक्षकाची जबाबदारी पेलली होती आणि संघासोबत त्यांची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. (वृत्तसंस्था)