शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गंभीरकडून विराटची "पोलखोल", सांगितलं का देतो इतक्या शिव्या

By admin | Updated: April 26, 2017 08:56 IST

एका मुलाखतीत गंभीरने तो आणि विराट कोहली मैदानावर इतके आक्रमक का असतात आणि इतक्या शिव्या का देतात याचा खुलासा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26- कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली या दोघांमध्ये बरंच साम्य आहे. नेतृत्वगुण आणि मैदानावर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी दोघे ओळखले जातात. दोघे मैदानावरही खूप आक्रमक असतात, याव्यतिरिक्त आणखी एक साम्य म्हणजे दोघे दिल्लीचे आहेत.
 
जतीन सप्रूसोबत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गंभीरने तो आणि विराट कोहली मैदानावर इतके आक्रमक का असतात आणि इतक्या शिव्या का देतात याचा खुलासा केला आहे. दिल्लीचे खेळाडू मैदानावर इतक्या शिव्या का देतात ? असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता. त्यावर, मला आणि विराटला बघून तुम्हाला असंच वाटेल असं सांगताना मैदानावर आक्रमक राहण्यासाठी शिव्या देतो असं गंभीर म्हणाला.
 
गंभीरने पुढे बोलताना सांगितलं की, "ही गोष्ट ते कोणाकडून शिकत नाहीत, पण दिल्लीचं कल्चरच असं आहे. हे "गुण" दिल्लीच्या खेळाडूंमध्ये आपोआप येतात, तुम्ही याला दिल्लीची संस्कृती म्हणू शकता, पण या आक्रमकतेचा फायदा मैदानावर आणि खेळासाठी होतो", असं तो म्हणाला.
 
पण हे सर्व करताना भावनांना आवर घालण्याची गरज असल्याचंही तो म्हणाला. "अशाप्रकारच्या घटनांमध्ये लाईन क्रॉस होणार नाही याची काळजी घ्यायला लागते, कारण लाखो लोकं तुम्हाला पाहत आहेत याचं भान ठेवावं लागतं. एखाद्या वेळेस मी भांडण करून घरी जातो तेव्हा घरच्यांचा सामना करायला लाज वाटते", असंही गंभीरने मान्य केलं. "तुम्ही अनेकांचे रोल मॉडेल असता त्यामुळे भावनांना आवर घालणं गरजेचं असल्याचं", गंभीर बोलला आहे.