शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंभीरचे पुनरागमन

By admin | Updated: September 27, 2016 23:51 IST

भारताचा डावखुरा शैलीदार सलामीवीर गौतम गंभीरचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. २७ : भारताचा डावखुरा शैलीदार सलामीवीर गौतम गंभीरचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची सलामीवीर लोकेश राहुलच्या जागी निवड झाली. राहुल दुखापतग्रस्त झाल्याने गंभीरची संघात वर्णी लागली.

विशेष म्हणजे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सातत्यपुर्व कामगिरी करुन देखील संघात निवड न झाल्याने राष्ट्रीय निवड समितीला क्रिकेट चाहत्यांच्या विशेष करुन गंभीरच्या पाठिराख्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता राहुल दुखापतग्रस्त झाल्याने गंभीरची निवड करण्यात आल्याने क्रिकेटचाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी याबाबत माहिती दिली की, कानपूर कसोटीमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने राहुल संघाबाहेर गेला असून कोलकाता आणि इंदोर कसोटीसाठी त्याच्याजागी गंभीरची निवड करण्यात आली आहे.

भारताकडून आतापर्यंत ५६ कसोटी खेळलेल्या गंभीरकडे दिर्घकाळापर्यंत दुर्लक्ष झाले होते. आॅगस्ट २०१४ साली गंभीरने आपला शेवटचा सामना ओव्हल येथे इंग्लंडविरुध्द खेळला होता. मात्र, नुकताच झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गंभीरने सातत्यपुर्ण कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले होते.