शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंभीरचे पुनरागमन

By admin | Updated: September 27, 2016 23:51 IST

भारताचा डावखुरा शैलीदार सलामीवीर गौतम गंभीरचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. २७ : भारताचा डावखुरा शैलीदार सलामीवीर गौतम गंभीरचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची सलामीवीर लोकेश राहुलच्या जागी निवड झाली. राहुल दुखापतग्रस्त झाल्याने गंभीरची संघात वर्णी लागली.

विशेष म्हणजे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सातत्यपुर्व कामगिरी करुन देखील संघात निवड न झाल्याने राष्ट्रीय निवड समितीला क्रिकेट चाहत्यांच्या विशेष करुन गंभीरच्या पाठिराख्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता राहुल दुखापतग्रस्त झाल्याने गंभीरची निवड करण्यात आल्याने क्रिकेटचाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी याबाबत माहिती दिली की, कानपूर कसोटीमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने राहुल संघाबाहेर गेला असून कोलकाता आणि इंदोर कसोटीसाठी त्याच्याजागी गंभीरची निवड करण्यात आली आहे.

भारताकडून आतापर्यंत ५६ कसोटी खेळलेल्या गंभीरकडे दिर्घकाळापर्यंत दुर्लक्ष झाले होते. आॅगस्ट २०१४ साली गंभीरने आपला शेवटचा सामना ओव्हल येथे इंग्लंडविरुध्द खेळला होता. मात्र, नुकताच झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गंभीरने सातत्यपुर्ण कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले होते.