शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

१७ वर्षांखालील फुटबॉल - भारतीय संघ पराभूत

By admin | Updated: April 19, 2017 01:42 IST

भारताच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल संघाला लिस्बनमधील सराव केंद्रात झालेल्या पहिल्या सामन्यात पोर्तुगालच्या व्हिक्टोरिया संघाकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला

नवी दिल्ली : भारताच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल संघाला लिस्बनमधील सराव केंद्रात झालेल्या पहिल्या सामन्यात पोर्तुगालच्या व्हिक्टोरिया संघाकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज दिली. गोल नोंदविण्याची वारंवार संधी मिळाली पण मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका भारतीय खेळाडूंना नडल्या. व्हिक्टोरिया संघाने ३८ व्या मिनिटाला गोल नोंदविल्याने हा संघ मध्यांतरापर्यंत आघाडीवर होता. भारताकडून अंकित जाधवने पेनल्टीवर ६७ व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल नोंदविला. यानंतर भारताने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे ८५ व्या मिनिटाला व्हिक्टोरिया संघाने गोल नोंदविताच भारताने सामना गमावला. २५ एप्रिल रोजी भारताला दुसरा सराव सामना खेळायचा आहे.(वृत्तसंस्था)