शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

जीतूच्या आव्हान संपुष्टात

By admin | Updated: August 10, 2016 21:26 IST

शेवटच्या राऊंडमध्ये (दहा शॉटची एक सिरीज) क्रमांकामध्ये सहाव्या, पाचव्या, चौथ्या, आठव्या क्रमांकावर चढताराचा खेळचा होत असतानाच जीतू रायला पुरूषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात एकदम

- शिवाजी गोरे
    (थेट रियो येथून)  
 
 शेवटच्या राऊंडमध्ये (दहा शॉटची एक सिरीज) क्रमांकामध्ये सहाव्या, पाचव्या, चौथ्या, आठव्या क्रमांकावर चढताराचा खेळचा होत असतानाच जीतू रायला पुरूषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात एकदम १२ व्या क्रमांकावर आल्यामुळे त्याच्या अंतिम फेरीतील प्रवेशाला येथे सुरु असलेल्या हवेने खिळ घातली. त्यामुळे पदकाची आशा संपूष्टात आली.  
डिओडोरा स्टेडियमच्या शूटिंग रेंजमध्ये बुधवारी सकाळ जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेला जीतू राय भारताच्या पदकांचा दुष्काळ संपवेल या अपेक्षेणे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्याचा या मुख्या इव्हेंटला सुरुवातीच्या पहिल्या चार राऊंड पर्यंत जीतू १२, १०, ११ आशा क्रमांकावर फिरत होता. पाचव्या राऊंडला तो सातत्याने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर होता. त्याने पहिल्या पाच राऊंहमध्ये ९२, ९५, ९०, ९४ व ९५ अशी गुणांची कमाई केली होती. पण, शेवटच्या सहाव्या राऊंडमध्ये त्याला त्याच्या नशिबाने हुलकावणी दिली.  येथे सुरु असलेल्या हवेने त्याचा घात केला. चौथ्या क्रमांकावरून तो एकदम ८ व्या वर आला. त्यानंतर पुन्हा चौथ्यावर होता. नंतर ५२८.९ गुणांसह सातव्या क्रमांकावर होता. नंतर हवेच्या जोराने त्याला लक्ष्या साधता न ौल्यामुळे त्याच्या गुणांमध्ये सुध्दा फरक पडत गेला. त्याने यावेळी ७, ७, ८, ८, १०, ७१ अशी गुण संपादन केल्यामुळे त्याला एकदम १२ व्या क्रमांकावर यावे लागले. याच वेळी त्याच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा  धुसर झाल्या होत्या. त्यातच मुख्या पंचांनी शेवटची तीन मिनिटे राहिली असल्याची घोषणा केली. आणि भारतीयांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. शेवटी आज सुध्दा जीतूला पदकाने हूलकावणी दिली.या राऊंडला त्याने एकूण ८८ गुणांचे लक्ष साधले होते. त्याला शेवटी ५५४.९ गुणांवर समाधान मानावे लागले. क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये प्रत्येक नेमबाजाने १.३० तासात ६० शॉट मारायचे असतात.
 
जीतू अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही म्हणजे भारतीय संघाला खूप मोठा धक्का आहे. तो या ५० मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर आहे.१० मीटरमध्ये तर तो नशिबाने अंतिम फेरीत गेला. पण आज आम्हला त्याच्याकडून नक्कीच पदकाची खात्री होती. शेवटच्या फेरीत तो येते सुरु झालेल्या जोरदार हवेमुळे आपले लक्ष योग्य पध्दतीने साधू शकला नसेल. पण जर तो अंतिम फेरीत पोहोचला असता तर त्याने नक्की पदक जिंकले असते कारण तो चांगला फिनिशर  आहे. शेवटी आपण याला नशिबचा खेलच म्हणू शकतो. 
 रनिंदर सिंग, अध्यक्ष भारतीय राईफल महासंघ