शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

अर्जुन पुरस्कारातून डावलल्याने गौरवचे समितीवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:33 IST

मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.

नवी दिल्ली : मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.आशिया पॅसिफिक रॅलीचा दोनदा चॅम्पियन राहिलेला गौरव म्हणाला, ‘गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्ला सरकार मान्यता देत असेल तर शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मोटर रेसिंगसारख्या खेळाला ओळख का मिळत नाही. गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्मधील खेळाडूंचा मी सन्मान करतो; पण हे तिन्ही खेळ पूर्ण स्वरूपात खेळ नाहीत, असे माझे प्रांजळ मत आहे.’मोटर स्पोर्टस्ला सरकारने मान्यता दिल्यास मोठा लाभ होईल, असे सांगून ३५ वर्षांचा गौरव पुढे म्हणाला, ‘या खेळात करियर करणाºया युवकांची संख्या वाढावी यासाठी सरकारने खेळाला अर्जुन पुरस्कार जाहीर करायला हवा. क्रीडा मंत्रालयाने मोटर स्पोर्टस् फेडरेशन आणि मोटर स्पोर्टस् क्लब आॅफ इंडियाला अधिकृत मान्यता द्यावी.’ २०१० मध्ये या खेळातील नरेन कार्तिकेयनला अर्जुन पुरस्कार देण्यात आल्याचे स्मरण गौरवने करून दिले. अर्जुन पुरस्कारासाठी आशियाई, राष्टÑकुल तसेच आॅलिम्पिकमध्ये सहभागी खेळांच्या खेळाडूंचाच विचार केला जातो. (वृत्तसंस्था)क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेश नाही; पण लोकप्रियतेच्या आधारे या प्रकाराचे खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरतात. याकडे लक्ष वेधून गौरव पुढे म्हणाला,‘एखादा क्रिकेटपटू कधी कधी चांगली कामगिरी करीत हा पुरस्कार जिंकतो. ही अन्य खेळाडूंची अवहेलना ठरते. माझ्या खेळात मी जगातील अतिशय उत्कृष्ट खेळाडूंसोबत चढाओढ करीत असूनही मला पाठिंबा मिळताना दिसत नाही.- गौरव गिल, मोटर स्पोर्टस् स्टार