शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही

By admin | Updated: July 16, 2017 02:03 IST

मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही

नवी दिल्ली: मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही. अजिंक्य रहाणे मात्र समर्पित खेळाडू आहे. त्याच्या मते ‘भारताचा टी-शर्ट घातल्यानंतर असुरक्षा आणि अहंकार दूरच ठेवावा लागतो.’धर्मशाळा येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत रहाणे भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताने ही कसोटी जिंकून मालिका देखील खिशात घातली होती.चॅम्पियन्स ट्रॉफीत रहाणेला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसल्याने १२ व्या खेळाडूच्या भूमिकेत वावरावे लागले. अजिंक्यने वेस्ट इंडिज दौऱ्यात पाच सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ६७.२० च्या सरासरीने ३३६ धावा ठोकल्या. तो म्हणाला, ‘विंडीजविरुद्धची मालिका माझ्यासाठी विशेष होती. सातत्यपूर्ण कामगिरीसह धावा काढल्याचे समाधान आहे. फलंदाजीतील विविध पैलू पडताळण्याची संधी या निमित्ताने मिळाली.’ खेळात तांत्रिक बदल करण्याऐवजी मानसिकतेत बदल घडवून आणणे माझ्या मते मोठे काम असल्याचे रहाणेने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.विंडीजमध्ये खेळपट्ट्या फलंदाजीसाठी पूरक नसल्याने तेथे माझी प्रत्येक खेळी विशेष अशीच होती. पोर्ट आॅफ स्पेन आणि अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर तर अक्षरश: तारांबळ उडाल्याचे रहाणेने सांगितले. (वृत्तसंस्था)मी कसोटी संघाचा उपकर्णधार असेल तर याचा अर्थ असा नव्हे की वन डे त १२ वा खेळाडू राहू शकणार नाही. देशाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला जे काम सोपविण्यात आले आहे ते पूर्ण करावे लागते. मी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान अनेक सामन्यात ड्रिंक्स घेऊन मैदानावर गेलो तेव्हा अहंकार मनाला शिवला देखील नाही. मी अहंकार जोपासणारा खेळाडू नाही.