शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कोटला मैदानावर ‘विराट स्टॅँड’ची मागणी

By admin | Updated: April 7, 2016 02:09 IST

वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकाचा ताज मिळवून दिल्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमीच्या नावे एका स्टेडियमचे नामकरण करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकाचा ताज मिळवून दिल्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमीच्या नावे एका स्टेडियमचे नामकरण करण्यात आले आहे. आता दिल्ली क्रिकेटप्रेमींनी सुद्धा फिरोजशाह कोटला मैदानावर सुपर स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावे एकस्टॅँड का असू नये? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी तशी मागणी सुद्धा केली आहे. दिल्लीच्या विराटने आयसीसी टी-२० विश्वचषकात जबरदस्त प्रदर्शन केले. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. विंडिजविरुद्ध विराटने शानदार खेळी केली. भारत विश्वविजेता होऊ शकला नाही. मात्र, विराटला सलग दुसऱ्यांदा प्लेअर आॅफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. तसेच आयसीसी विश्वचषकाच्या सर्वश्रेष्ठ संघाचा कर्णधार म्हणून विराटला संधी मिळाली. या संघात विराट कोहली आणि आशिष नेहरा हे दोघेही दिल्लीचे खेळाडू आहेत. दरम्यान, फिरोजशाह कोटला मैदानावर आजपर्यंत एकही स्टॅँड क्रिकेटपटूच्या नावे नाही. मुंबईतील वानखेडे मैदानावर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे स्टॅँड बनविण्यात आले. त्यामुळे विराटच्याही नावे स्टॅँड असावे, अशी मागणी दिल्ली चाहत्यांकडून होत आहे. (वृत्तसंस्था)