शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिल्ली-मुंबई रणजी

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

मुंबईिवरुद्ध दिल्लीचा संघर्ष

मुंबईिवरुद्ध दिल्लीचा संघर्ष
कटक : रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईने विजयासाठी दिलेल्या ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची आज चौथ्या दिवसअखेर ४ बाद ११० अशी अवस्था झाली आहे. अखेरच्या दिवसाचा खेळ शिल्लक असलेल्या या लढतीत दिल्ली संघाला विजयासाठी ३३१ धावांची गरज असून त्यांच्या ६ विकेट शिल्लक आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी २५ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या रजत भाटिया याला मनन शर्मा (१४) साथ देत होता.
त्याआधी, ४० वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबई संघाने कालच्या ७ बाद ३७६ धावसंख्येवरून पुढे खेळताना दुसऱ्या डावात ४५० धावांची मजल मारली. सिद्धेश लाडने १३३ चेंडूंना सामोेर जाताना ९ चौकारांच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली तर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरमित सिंगने ३० धावांचे योगदान दिले. दिल्लीतर्फे मनन शर्माने ४ बळी घेतले तर सुमिन नरवाल व प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले.
विजयासाठी ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात निराशाजनक झाली. उन्मुक्त चंद (३१) याला माोठी खेळी करण्यात अपयश आले. शार्दूल ठाकूरने गंभीरला माघारी परतवत दिल्लीचा डाव अडचणीत आणला. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मिथुम मन्हास माघारी परतला. (वृत्तसंस्था)