शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
3
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
4
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
5
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
6
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
7
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
8
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
9
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
10
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
11
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
12
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
13
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
14
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
15
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
16
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
17
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
Daily Top 2Weekly Top 5

विराटच्या चातुर्यामुळे तिसऱ्या पंचांना बदलावा लागला निर्णय

By admin | Updated: February 13, 2017 19:54 IST

कर्णधारपद स्वीकारल्यापासून विराट कोहली दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. त्याची फलंदाजी बहरत असतानाच प्रत्येक सामन्यात त्याचे

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 13 -  कर्णधारपद स्वीकारल्यापासून विराट कोहली दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत आहे.  त्याची फलंदाजी बहरत असतानाच प्रत्येक सामन्यात त्याचे नेतृत्वगुणही समोर येत आहेत. आज आटोपलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीतही विराटच्या नेतृत्वातील चातुर्य पाहायला मिळाले. विराटच्या त्या चातुर्यामुळे पंचांनाही आपला निर्णय बदलावा लागला.  
बांगलादेशने कालच्या 3 बाद 103 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर भारताच्या गोलंदाजांनी  झटपट विकेट काढत संघाला विजयासमीप पोहोचवले. तस्किन अहमद आणि कमरूल इस्लाम रब्बी ही बांगलादेशची अखेरची जोडी मैदानात होती. त्यावेळी अश्विनने टाकलेल्या 101 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तस्किन अहमद झेलबाद असल्याचे अपील भारतीय क्षेत्ररक्षकांनी केले. त्यावेळी निर्णय देण्यासाठी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. मात्र रिप्लेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाण्यापूर्वी जमिनीला लागल्याचे दिसल्याने पंचांनी तस्किन नाबाद असल्याचा निर्णय दिला. 
पण पंचांनी रिप्लेमध्ये फक्त झेल आहे की नाही तेच पाहिले. फलंदाज पायचीत होता की नाही हे तपासले नाही. त्यामुळे विराटने पायचीतसाठी दाद मागितली. मग पुन्हा रिप्ले पाहिल्यावर फलंदाज पायचीत असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्याबरोबरच बांगलादेशचा डाव गुंडाळत भारताने सामना जिंकला.